महासराव
महासराव

….. ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहीला.

पर्याय (Options):
a
गुलामगिरी
b
सुबोध रत्नाकर
✓ योग्य उत्तर
c
अन टचेबल
d
गिताई
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
योग्य उत्तर पर्याय (B) 'सुबोध रत्नाकर' आहे. • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८९२ मध्ये 'सुबोध रत्नाकर' हा ग्रंथ लिहिला. याशिवाय १८५४ मध्ये त्यांचा 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता. • 'गुलामगिरी' हा ग्रंथ महात्मा जोतीराव फुले यांनी (१८७३) लिहिला, तर 'गीता प्रवचने/गीताई' आचार्य विनोबा भावे यांनी लिहिली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी, आरोग्य खात्याने, एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी व 80 केळी खरेदी केली. प्रतयक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली, तर वसतिगृहात किती मुले होती?

उत्तर पहा ➔
2

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' (Player of the Tournament) पुरस्कार कोणत्या खेळाडूला देण्यात आला?

उत्तर पहा ➔
3

एका दुकानदाराने 25 पेनांच्या मूळ खरेदी किंमतीत त्यापैकी 20 पेनची विक्री केली तर या व्यवहारात त्याचा नफा / तोटा किती ?

उत्तर पहा ➔
4

दिशा ज्ञान: राजू मंदिराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला, तर आता त्याच्या पाठीमागील दिशा कोणती असेल?

उत्तर पहा ➔
5

16 व्या वित्त आयोग अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली.

उत्तर पहा ➔
6

एका संख्येतून ८ हा अंक ९ वेळा वजा केल्यास बाकी ७ उरते तर ती संख्या कोणती ?

उत्तर पहा ➔